• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

येवढं बोलावं, लिहावं का, स्वतःच्या भूमिकेबद्दल?... तर जरा तपशीलानं उत्तर दिलं, झालं...

मला वाटतं, आहे. चराचर सृष्टीचा भाग आहे मी, त्यामुळे बंधुभावही मला महत्त्वाचा वाटतो. अगदी मानवी व्यवहार तपासताना, तशा व्यवहारांत भाग घेताना केंद्रस्थानी ठेवण्याइतका महत्त्वाचा वाटतो. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही मूल्यं एखाद्या समाजात मूर्त कशी करावी, हे भारतीय संविधान सांगू पाहतं. लोक विचारतात ना कधीतरी, “तुमच्या लेखनामागची प्रेरणा काय?” तर काय सांगायचं?.......

  • नंदा खरे
  • Sat , 23 July 2022
  • 0 Comments
  • 1 Like

मला असं लिहिता आलं असतं तर मजा आली असती! पण कुणीतरी लिहिलं, तो मीच आहे!!

आता आपल्याला जगाबद्दल काय माहितीय? खरं तर काहीच माहीत नाही आपल्याला. एक बिल्लास बाय दीड बिल्लास आपलं ज्ञात क्षेत्र आहे. पण आपण उड्या मारून मारून पाहायचा प्रयत्न करत असतो की बाहेर काय आहे? उजेड कोण देतो? आपणच देतो. त्या उजेडात आपण पाहण्याचा, ऐकण्याचा, ज्ञान मिळवायचा सवर्तोपरी प्रयत्न करत असतो. ‘मी कोण?’ हा प्रश्न दुय्यम आहे. प्रसादने फार सुंदर लिहिलं आहे. ‘मी कोण?’ हा प्रश्न बिन महत्त्वाचा का आहे ते.......

  • नंदा खरे
  • Fri , 12 February 2021
  • 1 Comments
  • 2 Like

१९५७च्या कादंबरीचं ६२ वर्षांनंतर, आज जागतिक अणुयुद्धाचा धोका नसताना मी भाषांतर का करतो आहे? आजच्या भौतिक स्थितीचं आकलन स्पष्ट करण्यासाठी...

ते काल्पनिक अणुयुद्ध बेजबाबदार सत्तास्पर्धेतून घडलं होतं. आज बेजबाबदार उपभोग-स्पर्धेतून जगाचं हवामान बदलतं आहे. आपण दक्षिण गोलार्धातल्यांचा प्रश्‍न विचारत नाही आहोत कारण आपण आजही ‘कुठे काय झालंय हवामानाला?’ असा प्रश्न विचारतो आहोत. मानसोपचारात ‘मला कुठे काही समस्या आहे?’ या प्रश्नाला ‘डिनायल’ म्हणतात. आपण आज डिनायलमध्ये आहोत.......

  • नंदा खरे
  • Sat , 23 January 2021
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.